तीन बत्ती चौकातील खड्डे ठरतात जीवघेणे

संगमनेर (प्रतिनिधी)संगमनेरात होत असलेल्या रिमझीम पावसाने शहरातील अनेक रस्त्यांची अल्पावधीतच दुर्दशा झाली आहे. दरम्यान अवघ्या काही महिन्यांपुर्वी तयार करण्यात आलेल्या कोल्हार घोटी राज्य महामार्गावरील दिल्ली नाका (तीन बत्ती चौक) येथील रस्त्याची चाळण होऊ लागली आहे. या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले असून त्यात पाणी साचत असल्याने या खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे रोज छोटे-मोठे अपघात होत … Continue reading तीन बत्ती चौकातील खड्डे ठरतात जीवघेणे