ताज्या बातम्या
गुंजाळवाडी सरपंचपदाचे अपील उच्च न्यायालयाने फेटाळले
पद धोक्यात येण्याची दाट शक्यता; जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश
युवावार्ता (प्रतिनिधी)संगमनेर - राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणार्या गुंजाळवाडीचे सरपंच अमोल गुंजाळ यांनी औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) उच्च न्यायालयामध्ये...
स्थानिक
गुंजाळवाडी सरपंचपदाचे अपील उच्च न्यायालयाने फेटाळले
पद धोक्यात येण्याची दाट शक्यता; जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश
युवावार्ता (प्रतिनिधी)संगमनेर - राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणार्या गुंजाळवाडीचे सरपंच अमोल गुंजाळ यांनी औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) उच्च न्यायालयामध्ये...
आ. अमोल खताळ विधिमंडळात विविध प्रश्नांवर आक्रमक
आरोग्य, अन्न व नागरी पुरवठा विभागावर ओढले ताशेरे
युवावार्ता (प्रतिनिधी)संगमनेर - संगमनेर विधानसभा मतदारसंघातील अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाशी संबंधित विविध प्रश्नांवर...
नाशिक–पुणे रेल्वेसाठी जीएमआरटीचा विरोध नाही, मग बागुलबुवा कोण तयार करतंय ?
माहिती अधिकारातून माहिती समोर, आ. सत्यजित तांबे यांचा विधिमंडळात सवाल
तज्ञ समिती नेमण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
संगमनेर (प्रतिनिधी) --नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे सर्वांना सोयीचा व नैसर्गिकरित्या सरळ...
भाजप राज्य उपाध्यक्षपदी डॉ. सुजय विखे यांची निवड
महाराष्ट्र भाजपच्या नव्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा
युवावार्ता (प्रतिनिधी)अहिल्यानगर - महाराष्ट्र भाजपने आपल्या नव्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा केली आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर जाहीर झालेल्या या यादीत अनेक...
उषःकाल होता होता काळरात्र झाली, अरे आता संवादाच्या पेटवा मशाली
तंत्रज्ञानाचा सुजाण वापरच समाजातील संवाद, संस्कार आणि मानसिक आरोग्य वाचवू शकतो
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी सुरेश भटांनी आपल्यासाठी उषःकाल काल होता होता काळरात्र झाली …अरे आता...













